Author name: prakash k

तारापूर किल्ला
Uncategorized, पर्यटन (Tourism / Travel), बीच ( Beach )

तारापूर किल्ला

पालघर जिल्ह्यातील तारापूर किल्ला हा एक प्राचीन, ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण किल्ला आहे. जरी तो वसई किंवा लोहगड-राजमाची सारखा अत्यंत प्रसिद्ध नसला, तरी त्याचा इतिहास खुपच जुना आहे. शेकडो वर्षांचा असून विविध सत्तांच्या बदलांचा तो साक्षीदार आहे. किल्ल्याने सुलतानत, पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज अशा विविध सत्तांचा अनुभव या किल्ले वरती पाहिला मिळतो. समुद्रकिनारी वसलेला हा किल्ला किनारी सुरक्षा,

Uncategorized, पर्यटन (Tourism / Travel), बीच ( Beach )

वसई किल्ला ( बसेन )(Vasai Fort / Bassein Fort)

महाराष्ट्रातील येथे असलेले हा वसई किल्ला खुप जुना आहे, पालघर जिल्ह्यात आहे.स्थित असलेला एक भव्य, प्राचीन आणि इतिहासाने भरलेला किल्ला आहे. एकेकाळी हा किल्ला पोर्तुगीज साम्राज्याचा पश्चिम भारतातील सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. आज तो किल्ला केवळ दगडी तटबंद्यांच्या रूपात उरलेला असला तरी, त्याच्या प्रत्येक भिंतीत शतकानुशतके घडलेल्या राजकीय उलथापालथींच्या कथा दडलेल्या आहेत. वसई किल्ल्याचा इतिहास हा महाराष्ट्रातील मराठ्यांचे शौर्य, पोर्तुगीजांची

वारली चित्रकला
कला, Uncategorized, पर्यटन (Tourism / Travel)

वारली चित्रकला

वारली चित्रकला हि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण भागात जास्त लोकप्रिय आहे.पालघर मध्ये आदि्वासी लोकांची हि एक कला आत्ता जगभरात प्रसिध्द आहे. भारतातल्या प्रत्येक कला-पंरपरेत काहीतरी अनोखं, काहीतरी मनाला भिडणारं असतं. पण वारली चित्रकला ही त्यातली खास—एकदम साध्या रेषांमधून एवढी जीवंत ऊर्जा निर्माण करणारी कला जगात फार कमी आहेत. महाराष्ट्रातील पालघर-ठाणे भागात राहणाऱ्या वारली आदिवासी समाजातून जन्मलेली ही

राजवाडा
पर्यटन (Tourism / Travel)

जव्हारचा राजवाडा

जव्हार हे थंट हवेचे ठिकाण आहे.येथे अनेक स्थळे आहे कि, त्यांना भेट दिला पाहिजे म्हणजे या ठिकाण राजवाडा हा खुप जुना आहे.इथे असलेले सांस्कृतिक परंपरेने सर्वाना आकर्षित करतो.जव्हारच्या डोंगराळ भागात उभा असलेला जव्हारचा राजवाडा हा फक्त राजांच्या वास्तूंपैकी एक नाही… तर इथल्या इतिहासाचा, परंपरेचा आणि वैभवाचा जिवंत पुरावा आहे. इथे गेल्यावर तुम्हाला पहिल्या नजरेतच जाणवतं राजवाडा हा पाहण्या

पर्यटन (Tourism / Travel), बीच ( Beach )

जव्हार पर्यटनाची संपूर्ण माहिती – ऐतिहासिक, नैसर्गिक स्थळे, प्रवास मार्गदर्शक बदलमाहिती.

पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात वसलेले जव्हार हे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. हिरव्यागार डोंगररांगा, प्राचीन इतिहास, आदिवासी वारली कला, धबधबे आणि शांत परिसर या सर्वांची एकत्रित पर्यटकांना जव्हारमध्ये पाहायला मिळते. मुंबईपासून फक्त 165 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण झपाट्याने लोकप्रिय पर्यटनस्थळ बनत आहे. जव्हारचे सौंदर्य म्हणजे इथला निसर्ग आणि समृद्ध इतिहास. पावसाळ्यात येथे ढग इतके खाली येतात की जणू

चीकू
Uncategorized, पर्यटन (Tourism / Travel)

डहाणूतालुक्यात मिळणारे चीकू बदल माहीती Dahanu Talukeytil Milanare Chiku Badal Mahiti

डहाणू तालुक्यातील चीकूची ओळख कोकण किनारपट्टीवर समुद्रच्या भाग असलेला डहाणू आहे, जिथे चीकू मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. डहाणू तालुका किनारपट्टीवर वसलेला असल्यामुळे निसर्ग, समुद्र, शेते, इथल्या समुद्राच्या वाऱ्यासोबत मिसळणारी जमीन आणि सातत्याने वाहणारे उबदार वारे यामुळे येथे पिकणारी विविध फळे खास मानली जातात व ताी उच्च प्रतीचीही असतात. पण येथे खास मानले जाते ते म्हणजे घोडवल येथील चीकू

Dahanu Beach
Uncategorized

डहाणू बीच बदल माहिती, डहाणू बीच हा पर्यटनासाठी योग पर्याय आहे.Dahanu Beach Information Dahanu Beach is a great option for tourism.

महाराष्टातील पालघर जिल्हयातीस डहाणू बीच हा एक सुंदर व शांत आणि स्वच्छ आहे.या ठिकाणी लोक कमी आसतात.गर्दी कमी असते व जर तुम्हांला नैसर्गिक सौदर्याचा आनंद हवा ( अनुभवायचा ) असेल तर नक्की एकदा डहाणू बीच हा तुमंच्यासाठी उत्तम सांगता येईल.गर्दीपासून दूर, नैसर्गिक सौदर्य, समुद्र शांत लाटा,स्वच्छ वाळू,संध्याकाळी दिवस बुडतानातचा सुर्याद्य,व अनेक नैसर्गिक सौदर्य आहेत जी या डहाणू बीतवरती बघण्या सारख्या आहेत.   डहाणू बीच कुठे आहे ? Where is Dahanu Beach? डहाणू बीच हा पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरात आहे.मुबंईपासुन जवळ जवळ १४०-१५० किमी अंतरावर आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात हा डहाणू बीच हा पाहयला दिसतो.जर तुम्हाला या बीचवरती फिरायला येईच असेल तर नक्की भेट दया कारण हा अनेक नैसर्गिक सौदर्य आहे्त.तर मग चला आता आपण कसे पोहचू शकतो या

पर्यटन (Tourism / Travel)

पालघर जिल्ह्याबद्दल माहिती– कोकणातील समृद्ध इतिहास, पर्यटन स्थळे आणि वारली संस्कृतीची माहिती

पालघरची ओळख – (Introduction to Palghar Information) पालघर हा महाराष्ट्रातील कोकणाचा सर्वात गतिमान आणि वेगाने विकसित होणारा जिल्हा आहे. २०१४ साली ठाणे जिल्ह्यातून वेगळा होऊन तयार झालेल्या पालघर जिल्ह्याने आज पर्यटन, शेती, उद्योग आणि सांस्कृतिक वारसा या सर्व क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत

Scroll to Top